आजपासून शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार 15,000 हजार रुपये PM Kisan Yojana
PM Kisan Yojana भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना अधिक आर्थिक सहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच पुण्यात झालेल्या शेतकरी सन्मान दिन कार्यक्रमात याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. सध्या केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणारी एकूण १२ हजार रुपयांची मदत आता १५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. ही … Read more