या लोकांचे राशन होणार कायमचे बंद आत्ताच करा हे काम ration stopped
ration stopped भारत सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी (इलेक्ट्रॉनिक केवाय-सी) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदतवाढ जाहीर केली आहे. या आधी २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश होते. परंतु नागरिकांच्या मागणीनुसार आणि येणाऱ्या अडचणींचा विचार करून ही मुदत आता ३० मार्च २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही वाढीव मुदत रेशनकार्डधारकांना … Read more